
प्राण्यांच्या हल्ल्यापासून माणसांचे संरक्षण करण्यासाठी नवीन कायदा करण्याची खासदार माने यांची मागणी
कोल्हापूर : बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मानवाच्या संरक्षणासाठी नवीन कायदा करण्याची मागणी खासदार धैर्यशील माने यांनी संसदेत बोलताना केली.हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार माने यांनी बिबट्याच्या







